अत्यवस्थ रुग्णाला परभणी येथे उपचारासाठी नेत असताना रुग्णवाहिकेतील आॅक्सिजनचे सिलिंडर रिकामे असल्याची बाब लक्षात आल्यानंतर अर्ध्या रस्त्यातून रुग्णवाहिका परत दवाखान्यात आणण्यात आली. ३० जून रोजी हा प्रकार घडला. ...
उन्हाळ्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ३ कोटी ५१ लाख ७५ हजार रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी दिली असून यातील अनेक कामे पूर्ण झाली आहेत. तर काही भागात अजूनही टंचाई निवारणाची कामे सुरु आहेत. ...
पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम शिकवित असतानाच विद्यार्थ्यांमधून एक चांगला सुजाण नाग्रिक घडावा, या उद्देशाने वेगवेगळ्या प्रकारचे ४२ उपक्रम राबवून पार्डी येथील जिल्हा परिषद शाळेने आपले वेगळेपण जोपासले आहे. त्यामुळेच शाळेची विद्यार्थी संख्या वाढली आहे. ...
शासनाच्या निर्देशानुसार शेतकऱ्यांना संगणकीकृत सातबारा कोणत्याही परिस्थितीमध्ये उपलब्ध झालीच पाहिजे, त्या अनुषंगाने तालुक्यात डिजीटल स्वाक्षरीच्या संगणकीकृत सातबारासाठी डाटा अपलोडची प्रक्रिया अंतिम टप्यात आहे. ...
जिंतूर तालुक्यातील कौसडी गावाला पाणीपुररवठा करणारी १६ गाव पाणीपुरवठा योजना तांत्रिक कारणांमुळे महिनाभरापासूून बंद आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. दोन विभागाच्या वादात येथील पाणीपुरवठा बंद असल्याचे समोर येत आहे. ...
मान्सून उशिराने दाखल झाल्याचा फटका जिल्हावासियांना बसला असून जून महिन्यामध्ये तब्बल ६१ मि.मी. पाऊस कमी झाला आहे. या महिन्यातील अपेक्षित पावसाच्या तुलनेत केवळ ५१.५ टक्के पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. ...
निम्न दुधना प्रकल्पातून काढलेल्या उजव्या कालव्याची जागोजागी दुरवस्था झाली आहे. विशेष म्हणजे, या कालव्याचे काम पूर्ण होण्यापूर्वीच अनेक ठिकाणी फरश्या उखडल्या असून कालव्याची दुरवस्था झाल्याने या वितरिकेतून पाणी मिळेल की नाही, अशी भिती लाभार्थी शेतकरी व ...