पावसाळा सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी उलटला तरी दमदार पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे पाऊस पडावा, यासाठी पुर्णा तालुक्यातील कलमुला येथील महिलांनी ४ जुलै रोजी कलमुला ते चांगेफळ अशी पायी दिंडी काढली. ...
येथील शांतीदूत सेवाभावी संस्थेच्या वतीने रेल्वेस्थानकावर गेल्या १०१ दिवसांपासून मोफत पाणी वाटपासाठी सुरु केलेल्या जलयज्ञाची ३ जुलै रोजी समाप्ती झाली. ...
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक पदवीधर शिक्षकांची गुरुवारी येथे आयोजित करण्यात आलेली समूपदेशन प्रक्रिया शिक्षकांनी केलेल्या तक्रारीमुळे बारगळली. आता शुक्रवारी ही प्रक्रिया तालुकास्तरावर घेण्यात येणार आहे. ...
परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली़ ...
जिल्हा परिषदेला देण्यात आलेल्या निधीतील २००८-०९ व २०११-१२ या वर्षातील पाच विभागांची ३ कोटी ६८ लाख ७३ हजार १२८ रुपयांची १२ अभिलेखे लेखापरीक्षणास उपलब्ध करून देण्यात आली नाहीत़ त्यामुळे संबंधितांवर शासन निर्णयानुसार कारवाईकरून एक महिन्यात याबाबतचा अहवा ...
जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत शहर व तालुक्यातून २६ जण आपल्या सहा बालकांसोबत बेपत्ता झाल्याची नोंद गंगाखेड पोलीस ठाण्यात झाली आहे. यातील १३ जणांचा व त्यांच्या सोबत असलेल्या बालकांचा शोध लागला असला तरी उर्वरित १३ जण व ३ लहान मुले अद्यापह ...
येथील नांदखेडा रोडवरील महाकालेश्वरी मंदिरात जगतगुरु पलसिद्ध सेवाश्रमात सिद्धलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डा यांच्या उपस्थितीत आयोजित तीन दिवसीय धार्मिक कार्यक्रमास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़ ...
पावसाळा सुरू झाल्यानंतरही शहरातील अनेक भागातील पाणी टंचाई कमी झाली नसून, ३५ टँकरच्या साह्याने शहरवासियांना पाणीपुरवठा केला जात आहे. विश्ेष म्हणजे, नळ योजनेद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन विस्कळीत झाल्याने मनपाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आह ...