तालुक्यात दुष्काळी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी खरीप हंगामातील पीक विमा भरण्यासाठी शहरातील आॅनलाईन केंद्रावर गर्दी करू लागले आहेत. या गर्दीचा फायदा घेत केंद्र चालकांकडून १०० ते १५० रुपयांची लूट केली जात असल्याचा प्रकार सर्रास ...
स्वराज्य ट्रेकर्सच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेत परभणीतील ५१ ट्रॅकर्सनी सहभाग नोंदवत छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचा अभ्यास केला़ ...
पावसाने पाठ फिरविल्यामुळे जिल्ह्यात अनेक गावांमधील पाणीटंचाई कायम आहे़ या गावांमधील पाणीटंचाई निवारणाची कामे करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ३४ लाख ५७ हजार ४४० रुपयांच्या कामांना जून महिन्यात मंजुरी दिली आहे़ ही कामे तातडीने पूर्ण झाली तर ग्रामीण भागाती ...
खरीप हंगामातील पिकांना विमा संरक्षण देण्यासाठी जिल्ह्यातील १ लाख ७४ हजार ८०३ शेतकऱ्यांनी आतापर्यंत ७ कोटी ५९ लाख ७४ हजार २५३ रुपये विमा कंपनीकडे जमा केले असून, पिकांसाठी विमा लागू केला आहे़ यावर्षी जिल्ह्यात पीक विमा काढणाºया शेतकºयांची संख्याही मागी ...
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने चालू वर्षातील खरीप हंगामात ५ लाख २१ हजार ८७० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले असून १६ जुलैपर्यंत ४ लाख ५५ हजार ८८० हेक्टर क्षेत्रावर (८७.३६ टक्के) पेरणी पूर्ण करण्यात असल्याचा अहवाल प्राप्त ...
वाढते औद्योगिकीकरण, शहरी भागातील वाढत चाललेले प्रदूषण, मोबाईलचे टॉवर आणि सिमेंटीकरणाची झालेली स्पर्धा या सर्वांचा परिणाम पक्ष्यांवर होत असल्याचे मागील काही वर्षांपासून समोर येत आहे़ शहरी भागात पक्षी दूर गेले आहेत़ अशा परिस्थितीत परभणी शहरापासून साधार ...
जिल्ह्यातील पाथरी येथील साई जन्मभूमीच्या अनुषंगाने येथील ज्येष्ठ पत्रकार शरद देऊळगावकर यांनी साईबाबांवर लिहिलेल्या ‘साईबाबा- शोध आणि बोध’ या लेख संग्रहाचे प्रकाशन नुकतेच औरंगाबाद येथे झाले़ ...
दरवर्षी नवनवीन किडींचा प्रादुर्भाव होत असतो़ मागील वर्षी किडींचे व्यवस्थापन करण्यासाठी आपण यशस्वी झालो असलो तरी यावर्षी गाफिल राहू नका, पिकांवरील कीड व रोगाचे बारकावे समजून घ्या, असे आवाहन कुलगुरु डॉ़ अशोक ढवण यांनी केले आहे़ ...