खरीप हंगामातील पिकांना विमा संरक्षण मिळावे, यासाठी जिल्ह्यातील पावणे सहा लाख शेतकऱ्यांनी २०१८-१९ या वर्षात विमा कंपनीकडे २८ कोटी ५८ लाख रुपयांचा विमा हप्ता भरला होता. यावर केंद्र व राज्य सरकारने अडीचशे कोटी रुपये आपल्या हिस्स्याची रक्कम विमा कंपनीकडे ...
आॅगस्टचा पहिला आठवडा संपला असला तरी जिल्ह्याला अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायमच आहे. जिल्ह्यात असलेल्या ९ प्रकल्पामध्ये आज घडीला केवळ ०.७६ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे. या साठ्याची टक्केवारीही केवळ ०.७२ इतकी आहे. ...
शिवसेनेचा देव असलेल्या जनता जनार्दनचे आशीर्वाद घेण्यासाठी मी निघालो आहे. ही यात्रा माझ्यासाठी तिर्थ यात्रा आहे़ महाराष्ट्र राज्य दुष्काळमुक्त व प्रदूषण मुक्त करून सुजलाम् सुफलाम् करण्याचे शिवसेनेने ठरविले असल्याचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ...
जिंतूर- परभणी हा महामार्ग ठिकठिकाणी खोदण्यात आला आहे. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या पावसामुळे या रस्त्यावर पाणी झाले. चिखलमय झालेल्या रस्त्यावरुन दोन बसेस घसरल्या. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली होती. सुदैवाने यात कोणतीही ...
शहरात कारेगाव रस्त्यावर नवा मोंढा पोलिसांनी दुचाकी तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेत ३३ वाहनधारकांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ८ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ...
विधान निवडणुकांची तयारी राजकीय पक्षांकडून वेगात सुरु असताना प्रशासनही या निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी लागणाऱ्या ईव्हीएम मशीनची प्रथमस्तरीय चाचणी शुक्रवारपासून सुरु करण्यात आली आहे. ...