वालूर येथील बारव तीन वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी स्वयंप्रेरणेतून गाळ, झुडपे काढून बारव पुनर्जिवित केली. या उत्खननात हेलीकल स्टेपवेल (चक्राकार) बारावचा ऐतिहासिक आणि शिल्प केलेचा उत्कृष्ठ नमुना पुढे आला. ...
राष्ट्रीय कृषी आयोगाच्या शिफारशींनुसार ५००० प्राण्यांमागे एक पशुवैद्यक असणे आवश्यक असून सध्या राज्यात ३ कोटी ३० लाख पशुधन असून, या सेवांसाठी पुरेसे पशुवैद्यकीय कर्मचारी उपलब्ध नाही. ...
परभणीतील हिंसाचारानंतर पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी वेगळी भूमिका मांडली होती. त्यावरून छगन भुजबळांनी उलट सवाल केला. ...