सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. Read More
Nagpur News पांडुरंग हे भगवान श्रीकृष्णाच्या वंशाचा वारसा हाेय, असा संशाेधनात्मक अंदाज प्रसिद्ध संत साहित्य संशाेधक व अभिलेखतज्ज्ञ डाॅ. म. रा. जाेशी यांनी व्यक्त केला. ...