सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. Read More
पंढरपूरला मुळ गावी निघालोय संध्याकाळी परत येतोय म्हणून घरी फोनवर सांगून सकाळी निघालेल्या एका ३४ वर्षीय तरुणाने बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी हद्दीत नॉयलॉन दोरीच्या साह्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे ...