सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. Read More
बाप आणि आई, माझे विठ्ठल रखुमाई...लाखो भाविकांचा असा भाव ज्याच्यावर आहे, त्या पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींच्या सुरक्षेसाठी दोन वर्षांपूर्वी वज्रलेप केला. ...
सोसायटी व सहकारी संस्था, ग्रामपंचायतीमध्ये पक्षाचे चिन्ह नसल्याने कधी कधी अनेक पॅनलमध्ये आपलीच लोकं असतात. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील पॅनल कशा पध्दतीने होतात, कोण कोण इच्छुक आहेत हे पाहावे लागणार आहे. ...