सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. Read More
या पाण्याचा उपयोग २३ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीला पंढरपूरला येणा-या भाविकांबरोबरच भीमा नदी काठावरील गावांसाठी पाणीपुरवठा योजनांसाठीही होणार आहे. ...
देवाच्या शयनगृहातील पलंग गुरुवारी काढण्यात आला. यामुळे कार्तिकी विठ्ठलाच्या यात्रेसाठी दर्शनासाठी भाविकांना मंदिर २४ तास खुले राहणार आहे. यामुळे भाविकांना २४ तासांत केव्हाही दर्शन घेता येणार आहे. ...