सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. Read More
महाशिवरात्र निमित्ताने रताळ्यांना शहर व उपपनगरातून मोठी मागणी असते. यंदा महाशिवरात्री रविवारी (दि. १५) असल्याने या पार्श्वभूमीवर मार्केटयार्ड बाजारात रताळींची आवक सुरू झाली आहे. ...