सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. Read More
खंबाळे : सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथे सोमवारी सायंकाळी संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज दिंडी सोहळ्याचे टाळ, मृदंग, हरिनामाच्या जयघोषात आगमन झाले. गावाच्या वेशीवर कामगार पोलीसपाटील भारत बोºहाडे व सरपंच शोभा आंधळे यांनी पालखीचे पूजन केले. लोकनेते गोपीन ...
सोलापूर : पंढरपूर ला येणारे पालखी सोहळे किंवा आषाढी वारीतील गर्दीचे ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरण करण्यास जिल्हा प्रशासनाने मनाई जाहीर केली आहे. पंढरपुरात आषाढीवारीचा सोहळा १३ ते २८ जुलै या कालावधीत भरणार आहे. यासाठी पंढरपुरात सुमारे १० ते १२ लाख वा ...