सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. Read More
Ashadhi wari : दरवर्षी लाखो वारकरी विठ्ठलनाम घेऊन पंढरपूरच्या दिशेने चालतात. यावर्षी 'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी' (Healthcare in Wari) या उपक्रमातून राज्य शासनाने वैद्यकीय सेवेचे भक्कम जाळे उभे केले आहे. प्रत्येक ५ किमीवर दवाखाना, रुग्णवाहिका, आय ...
Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025 Schedule: प्रस्थान सोहळा गुरुवारी आल्याने परंपरेप्रमाणे नित्य गुरुवारची माऊलींच्या पालखीची मंदिर प्रदक्षिणा आणि आरती झाल्याशिवाय प्रस्थान करता येणार नाही ...
Ashadi Yatra 2025 आषाढी यात्रा कालावधीत मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना श्री देव विठ्ठलाचे सुलभ व जलद दर्शन व्हावे यासाठी २४ तास दर्शनव्यवस्था उपलब्ध होणार आहे. ...