सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. Read More
पंढरपूर : चार वर्षांपूर्वी पंढरीची श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पूर्णपणे शासनाने ताब्यात घेतले आहे. यानंतर मंदिरातील बडवे-उत्पात व सेवाधारी यांना बाहेर काढून त्यांच्या जागी पगारावर पुजाºयांची नियुक्ती करण्यात आली होती. यामुळे उत्पातांनी प्रति रुक्मिणी ...
पंढरपूर : चार वर्षांपूर्वी पंढरीची श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पूर्णपणे शासनाने ताब्यात घेतले आहे. यानंतर मंदिरातील बडवे-उत्पात व सेवाधारी यांना बाहेर काढून त्यांच्या जागी पगारावर पुजाºयांची नियुक्ती करण्यात आली होती. यामुळे उत्पातांनी प्रति रुक्मिणी ...