सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. Read More
'पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवली आहे. गर्दी होऊ नये, याची दक्षता घेतली आहे. थोडे- थोडे वारकरी मंदिरात सोडले जात आहेत. महत्वाचे म्हणजे, वारकरी अशा गोष्टींचा विचार करीत नाही, त्यांना माऊलींचे दर्शन महत्वाचे असते.' ...
Warkari Accident: देहू वरून आळंदीला पायी चालले होते. ते तळवडे येथील शेलार वस्ती जवळ आले असता पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या क्रेनने त्यांना जोरदार धडक दिली. ...