सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. Read More
भरत महाराज मिटके वारी शब्द उच्चारताच आषाढी कार्तिकीला पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविक भक्तांचे चित्र उभे राहते. महायोगपीठ पंढरपूरकडे दिंड्या, पताका घेऊन टाळ मृदंगाच्या ठेक्यात नाचत रामकृष्णहरी या बीजमंत्राचा व ज्ञानोबा तुकाराम गजर करीत ठेक्यात पाऊल टाकणारा ...