Panchayat samiti, Latest Marathi News
देशात दरवर्षी 20 ऑगस्ट रोजी सद्भावना दिवस (Sadbhavan Diwas) साजरा केला जातो. माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांचा याच दिवशी जन्म झाला होता. भारताच्या इतिहासातील सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून त्यांची ओळख आहे. ...
महाराष्ट्रामध्ये १ मे १९६२ रोजी जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अस्तित्वात आल्या. त्यास १ मे २०२२ ला साठ वर्षे पूर्ण झाली. ...
चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या ६२ तर गडचिरोलीच्या ५७, अमरावती ६६, यवतमाळ ६९, वर्धा ५७ जागांसाठी गुरुवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. ...
विद्यमान आणि २०१७ पूर्वीच्या पदाधिकारी, सदस्यांना निवडणुकीत संधी मिळणार असल्यामुळे त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. ...
३४ मतदारसंघ महिलांसाठी आरक्षित ...
कणकवली तालुक्यातील पंचायत समितीच्या १८ गणातील सदस्यांकरिता ही सोडत काढण्यात आली ...
नीरा ( पुणे ) : पुरंदर पंचायत समितीत यापूर्वी आठ सदस्य होते, आता जिल्हा परिषदेचा एक गट तर पंचायत समितीचे दोन ... ...
अनेक मातब्बरांना धक्का... ...