भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे हवाई क्षेत्रावरही मोठा परिणाम झाला आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारतानेही पाकिस्तानसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. ...
Pahalgam Terror Atack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजा झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेला तणाव आता शिगेला पोहोचला आहे. भारतीय लष्कराकडून कधीही कारवाई केली जाऊ शकते, अशी भीती पाकिस्तान सरकारमधील मंत्री आण ...
India vs Pakistan war: जगातील काही देश हे भारताच्या बाजुने आहेत, काही दोन्ही दगडांवर पाय ठेवून आहेत, तर काही देश पाकिस्तानची उघडपणे बाजू घेत नाहीयत परंतू पाकिस्तानला मदत करण्याच्या स्थितीत आहेत. ...
Pakistan vs India War: भाजपचे व्हिसलब्लोअर म्हटले जाणाऱ्या खासदारांनी पाच लाख पाकिस्तानी तरुणी, महिला लग्न करून भारतात दिलेल्या आहेत. या देशाच्या विविध भागात पाकिस्तानकडून पेरल्या गेलेल्या आहेत. त्यांच्याकडून गुप्त माहिती मिळविली जाते. किती मोठा भारत ...
who is hashim musa Pahalgam Terror Attack: 26 पर्यटकांची निर्घृण हत्या करणाऱ्या घटनेचा मास्टरमाईंड हाशिम मुसा याच्याबद्दल नवीन माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी लष्कराशी त्यांचं कनेक्शन आणि काश्मीर खोऱ्यात तो कसा सक्रिय झाला? ...