लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान, फोटो

Pakistan, Latest Marathi News

एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा - Marathi News | India Vs Pakistan War pahalgam attack: Single-handedly repelled Pakistani attack in 1980, then mysteriously died; OP Baba still saves Indian army in Siachen | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा

India Vs Pakistan War: १९८० च्या दशकामध्ये सियाचिनवर पाकिस्तानी सैन्याने हल्ला केला होता. यावेळी ते मालौन चौकीवर तैनात होते. ओम प्रकाश यांनी एकट्याने हा हल्ला परतवून लावला होता. ...

दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले - Marathi News | Terrorists from pakistan! 23,386 terrorists killed in last 32 years; 6413 soldiers martyred | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले

सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार - Marathi News | Not a single drop of water from the Indus will go to Pakistan But how will India use all this water 3 options are being considered | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार

India's Indus Water Management Plans: सिंधू नदीच्या पाण्यासंदर्भात असा आहे मोदी सरकारचा संपूर्ण प्लॅन...! ...

भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट - Marathi News | Pahlgam Terror Attack: India has two powerful Brahmastras, which can destroy cities like Lahore and Karachi in Pakistan in a matter of seconds. | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्र, लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट

Pahlgam Terror Attack: २२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथ पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर भारताकडून दहशतवादी आणि पाकिस्तानविरोधात अत्यंत कठोर पावलं उचलण्याचे संकेत दिले ...

भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण... - Marathi News | Pahalgam Terror Attack: Will there be a war between India and Pakistan over water? Tensions have increased | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...

भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला! - Marathi News | India should take control over pok, it is the wish of there people ; 'Hindustan' can enter anytime, Shahbaz's game failed | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!

भारताने सिंधू पाणी करार स्थगित करून पाकिस्तानवर कठोर कारवाई केली आहे. यामुळे पाकिस्तानी राज्यकर्ते बिथरले आहेत... ...

१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय? - Marathi News | India occupied these parts of West Pakistan during the 1971 war, and later gave them back. Why? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :१९७१ च्या युद्धात भारताने पाकिस्तानच्या या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत

1971 India Pakistan War: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून, सरकारने या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या पाकिस्तानवर लष्करी कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. सोबतच पाकिस्तानच्या ताब्यात असलेला या पाकव्याप्त काश्मी ...

सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून - Marathi News | gold price in pakistan made new record surges three times compare to india | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

Gold Price In Pakistan : पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या सर्वात वाईट पातळीवर आहे. सरकार चालवण्यासाठी देखील त्यांना कर्ज घ्यावे लागत आहे. पण, एका बाबतीत पाकिस्तानने भारताला मागे टाकलं आहे. ...