India-Pakistan War: भारत आणि पाकिस्तानमध्ये आतापर्यंत चारवेळा युद्ध झाली होती. या चारही युद्धामध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानला पराभवाचं पाणी पाजलं होतं. भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेली ही चार युद्धं नेमकी किती दिवस चालली होती. तसेच किती दिवसांनंतर पा ...
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. पाकिस्तान आणि भारतातील अनेक गोष्टींची तुलना केली जात आहे. मग त्यात लष्कर, अर्थव्यवस्था आणि इतर मुद्दे येताहेत. पण, पाकिस्तानातील श्रीमंत शहरांबद्दल तुम्हाला माहितीये का? ...
पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारत २८ मे २०२५ रोजी रशियाकडून 'तमाल' ही गुप्त युद्धनौका खरेदी करणार आहे. यंतर शिपयार्डमध्ये बांधलेल्या या तलवार-श्रेणीच्या फ्रिगेटमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्रे आहेत. ...
भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे हवाई क्षेत्रावरही मोठा परिणाम झाला आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारतानेही पाकिस्तानसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. ...