आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत (आयएमएफ) नुकतंच नाक कापून घेतल्यानंतर कंगाल पाकिस्तानला मिळालेल्या रकमेपेक्षा कितीतरी मोठं 'गिफ्ट' भारताला मिळणार आहे. जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण? ...
S-400: 'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताने सुरक्षा आणि प्रत्युत्तरासाठी सैन्याला हाय अलर्टवर ठेवले आहे. बंगालमधील सिलिगुडी येथे ३३ आर्मी कॉर्प्स आहेत. इथेही सैन्य पूर्णपणे सतर्क आहे. ...
India vs Pakistan, Turkey: जेव्हा तुर्कीत भूकंप झालेला तेव्हा भारताने सर्वात मोठी मदत पाठविली होती, हे उपकार तुर्की विसरला आणि शत्रूला मदत करत भारताच्या पाठीत खंजीर खुपसला. यामुळे आता भारतीय जनतेत संतापाची लाट आहे. ...
भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईत भारताचा मोस्ट वाँटेड दहशतवादी मसूद अजहर याच्या कुटुंबातील १४ सदस्य मारले गेले. ...