या दोन्ही देशांमध्ये स्वातंत्र्यानंतर एकमेकांचे समर्थन केले आहे. सायप्रसने भारताच्या अणुचाचणी आणि काश्मीरसारख्या मुद्द्यावर नेहमी भारताची बाजू घेतली आहे. ...
सामान्य जनतेसाठी फारसा दिलासा नसतानाही, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासाठी करण्यात आलेल्या खर्चाच्या प्रचंड तरतुदींमुळे पाकिस्तानातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ...