ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
भारताबरोबर सुरू असलेल्या तणावामध्ये पाकिस्तानने आधी कोणतेही कोणतेही नुकसान झाले नसल्याचे सांगितले होते. दरम्यान,आता कबुलीनामा देण्यास सुरूवात केली आहे. ...
Turkey and Azerbaijan : भारताविरोधात पाकिस्तानला उघड पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्तान आणि अझरबैजानला भारतीय व्यापारी संघटनेने मोठा झटका दिला आहे. यामुळे या दोन्ही देशांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. ...
India Pakistan Latest News: भारतीय लष्कराने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे जमीनदोस्त केले. हेच अड्डे पुन्हा उभारण्यासाठी पाकिस्तान सरकारकडे मसूदला कोट्यवधि रुपये दिल्याचा दावा राजनाथ सिंह यांनी केला आहे. ...
Rajnath Singh on Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी भुज एअरबेसवर पोहोचले. जवानांची भेट घेत त्यांनी त्यांचं भरभरून कौतुक केलं. ...
भारत-पाकिस्तान तणावादरम्यान तुर्कस्तानने पाकची बाजू घेत आपलं मत मांडलं होतं. मात्र, यानंतर भरतात 'बॉयकॉट तुर्की'चा ट्रेंड सुरू झाला आहे. याचा फटका आता तुर्कीला बसू शकतो. ...