भारतीय लष्कराने नवीन वर्षाच्या निमित्ताने देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच पाकिस्तानलाही कडक संदेश दिला आहे. लष्करप्रमुख द्विवेदी यांनी पाकिस्तानला स्पष्ट इशारा दिला आहे. ...
गेल्या दोन वर्षांत पाकिस्तानातील तब्बल १४ लाख उच्चशिक्षित लोकांनी देश सोडला आहे. आपला अख्खा देशच ‘ब्रेन ड्रेन’ होईल की काय, या भीतीनं पाकिस्तान सरकारही हादरलं आहे आणि त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ...
या कार्यक्रमात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे तिथे उपस्थित असणाऱ्या पाकिस्तानच्या काही नेत्यांनाही भेटले. सध्या त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ...