India Pakistan: भारताने दहशतवादी तळावर हल्ला केल्याने पाकिस्तानची भंबेरी उडाली आहे. त्यातच आता पाकिस्तानातील एका महत्त्वाच्या खात्याचे एक्स अकाऊंटच हॅक झाले आहे. या अकाऊंटवरून करण्यात आलेल्या पोस्टने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. ...
जम्मू काश्मीरात जर शत्रू आणि दहशतवाद्यांविरोधात लढताना सैन्य कारवाईत एखाद्या घराचे नुकसान झाले तर सरकार त्याला नुकसान भरपाई देते का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ...
भारत आणि पाकिस्तानमध्ये जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली त्यानिमित्ताने रात्रभर सेलिब्रिटी जागे होते. त्यांनी भारतीय सैन्याला सलाम करणाऱ्या पोस्ट लिहिल्या आहेत ...