Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्लाFOLLOW
Pahalgam terror attack, Latest Marathi News
काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. Read More
प्रसादने गेल्यावर्षी काश्मीरमध्ये व्हॅकेशन प्लॅन करत होत विचार करत होतं म्हटलं आहे. त्याबरोबरच नऊ वर्षाच्या मुलाला घेऊन आता काश्मीरला जायची भीती वाटत असल्याची भावना त्याच्या मनात आहे. ...
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने बुधवारी पाकिस्तानशी राजनैतिक संबंध पूर्णपणे कमी करून, १९६० चा सिंधू पाणी करार रद्द करून आणि अटारी चेकपोस्ट बंद केला आहे. ...
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये असलेल्या पर्यटकांची गोळ्या घालून हत्या केली. या घटनेने अवघा देश सुन्न झाला आहे. मयतांच्या कुटुंबीयांना या घटनेने मोठा धक्का बसला आहे. ...