लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam terror attack, Latest Marathi News

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.
Read More
"आता बास करा की... जरा माणुसकी शिका, धर्माच्या नावाखाली", केतकी माटेगावकरची पोस्ट - Marathi News | Pahalgam Terror Attack Live Updates Ketaki Mategaonkar Reacted On Terrorism | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आता बास करा की... जरा माणुसकी शिका, धर्माच्या नावाखाली", केतकी माटेगावकरची पोस्ट

बैसरन खोऱ्यातील दहशतवादी हल्ल्यानंतर सिनेइंडस्ट्रीतल्या अनेक कलाकारांनी राग व्यक्त केला आहे. ...

Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू - Marathi News | Pahalgam Terror Attack 4 Lashkar-e-Taiba terrorists arrested in Bandipora, encounter continues in Poonch-Anantnag and Udhampur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे. ...

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे  - Marathi News | Pahalgam Terror Attack: Terrorist attack in Pahalgam costs 21,000 crores, huge loss to Kashmir's economy, 10 losses to the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाममधील हल्ल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची होणार मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे

Pahalgam Terror Attack: काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांना लक्ष्य करून करण्यात आलेल्या हल्ल्यामुळे कलम ३७० हटवल्यानंतर काश्मिरमध्ये काही प्रमाणात  प्रस्थापित होत असलेल्या शांततेला आणि काश्मीरमधील अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसण्याची भीती व्यक्त केली जा ...

कामानिमित्त काश्मीरला जाणार होती 'ही' मराठी अभिनेत्री पण...; पोस्ट शेअर करत म्हणाली- "देव सतत तुम्हाला..." - Marathi News | marathi television actress rupali bhosale post about jammu kashmir pahalgam terror attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कामानिमित्त काश्मीरला जाणार होती 'ही' मराठी अभिनेत्री पण...; पोस्ट शेअर करत म्हणाली- "देव सतत तुम्हाला..."

कामानिमित्त काश्मीरला जाणार होती 'ही' मराठी अभिनेत्री पण...; दहशतवादी हल्ल्यानंतर पोस्ट शेअर करत म्हणाली... ...

"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट - Marathi News | pahalgam terror attack jammu kashmir maharashtrachi hasyajatra fame prasad khandekar shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट

प्रसादने गेल्यावर्षी काश्मीरमध्ये व्हॅकेशन प्लॅन करत होत विचार करत होतं म्हटलं आहे. त्याबरोबरच नऊ वर्षाच्या मुलाला घेऊन आता काश्मीरला जायची भीती वाटत असल्याची भावना त्याच्या मनात आहे.  ...

पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी - Marathi News | Pahalgam terror attack: Family of deceased Jagdale tells Sharad Pawar about the incident; Demands to raise the issue in Parliament... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी

देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत गंभीर प्रश्न निर्माण करणारा प्रकार आहे ...

सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले... - Marathi News | Pakistan's tension has increased due to the violation of the Indus Water Treaty! Preparing to give a strong response to India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने बुधवारी पाकिस्तानशी राजनैतिक संबंध पूर्णपणे कमी करून, १९६० चा सिंधू पाणी करार रद्द करून आणि अटारी चेकपोस्ट बंद केला आहे. ...

आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई - Marathi News | India's big action Pakistan's senior ambassador summoned, activities accelerated at midnight | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची आपत्कालीन बैठक झाली. ही बैठक दोन तास चालली. ...