रासायनिक खतांच्या वापरांमुळे जमिनीचे आरोग्य, झाडांची, उत्पादकता यावर परिणाम होत असल्याचे कसोप (ता. रत्नागिरी) येथील धनंजय जोशी यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी रासायनिक खतांचा वापर थांबवून संपूर्ण सेंद्रीय शेतीकडे वळले. ...
Farmer Success Story : कमी खर्च, जास्त नफा आणि रासायनिक खतांपासून दूर राहून आरोग्यदायी उत्पादन देणाऱ्या नैसर्गिक शेतीची दिशा दाखवत बाबुळगाव (ता. कंधार) येथील सुमनबाई बोराळे यांनी रानभाजी 'कर्टुले' लागवडीचा प्रयोग करून स्थानिक शेतकऱ्यांसाठी नवा आदर्श ...
शेतीला बागायतीची जोड दिली, त्याला आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार दिला, तर कष्टातून नंदनवन फुलवता येते, हे दापोली तालुक्यातील कुंभवे गावातील अनिल शिगवण यांनी सिद्ध करून दाखवले आहे. ...
IT Couple Farming : आयटी क्षेत्रातील लाखो रुपयांची नोकरी सोडून या जोडप्याने शेती करण्याचा निर्णय घेतला. आज त्यांचा व्यवसाय १ कोटी रुपयांची उलाढाल करत आहे. ...
काळुंद्रे (ता. शिराळा) येथील मधुकर यशवंत उबाळे यांनी चार गुंठ्यांमध्ये देशी भेंडी व गवारी लागवड केली आहे. दोनच महिन्यांत भेंडी व गवार पीक जोमात येण्यास सुरुवात झाली आहे. ...
Organic Farming : सेंद्रिय शेती ही अशी पद्धत आहे ज्यामध्ये रासायनिक खते, किटकनाशके, तणनाशके, तसेच उत्पादन वाढविणारे इतर रासायनिक घटकांचा वापर पूर्णपणे वर्ज्य केला जातो. ...