बाजारात रत्नागिरी, देवगड हापूसच्या नावाखाली दुसऱ्याच ठिकाणचा आंबा ग्राहकांच्या माथी मारला जात आहे. रत्नागिरीचा हापूस आंबा सांगली निवडक टपाल कार्यालयाच्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. ...
सेंद्रिय शेती/विषमुक्त शेती या राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन राबविण्यासाठी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतुन निधी वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ...
Pik Vima Yojana Update कृषी क्षेत्रातील पाच हजार कोटींच्या भांडवली गुंतवणुकीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या धर्तीवर एक योजना आणणे राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. ...
अकोले तालुक्यातील म्हाळादेवी येथे काळी मिरी लागवडीचा पथदर्शी प्रयोग यशस्वी झाला आहे. यातील दोन वेलीच्या झाडांना तब्बल दहा किलो ओली मिरी निघाली आहे. ...
शेतीत रासायनिक खतांच्या वापराचा अतिरेक झाला असताना खलाटी (ता.जत) येथील तरुण शेतकरी सज्जन लक्ष्मण शिंदे यांनी खडकाळ माळरानावर दहा वर्षांपासून सेंद्रिय शेती करीत आहे. ...
Vermi Compost : आजच्या अर्थात गांडूळ खत काळाची गरज भाग ०४ या शेवटच्या भागात दर्जेदार गांडूळखत तयार करण्यासाठी घ्यावयाची काळजी, द्रवरूप गांडूळखत (व्हर्मी वॉश) म्हणजे नक्की काय? तसेच गांडूळखत वापरासंबंधी घ्यावयाची सर्वसाधारण काळजी या विषयीची माहिती जाण ...
Vermi compost : आजच्या या भागात आपण गांडूळ खत निर्मितीची सुलभ पद्धत कोणती? गांडूळखत निर्मितीसाठी लागणारे खाद्य, जागेची निवड, निकष, गांडूळखतात असलेले अन्नद्रव्याचे प्रमाण, उच्च प्रतीचे गांडूळखत कसे ओळखावे आदींची सविस्तर माहिती घेणार आहोत. ...