सदर पुरस्कार कृषी विभागांतर्गत “डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन” या राज्य पुरस्कृत योजनेमध्ये सेंद्रिय शेती (organic farming) आणि कृषी व्यवसायाला चालना देण्यासाठी विशेष कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. ...
सेंद्रिय खताचा अधिकाधिक वापर शेतीत केला पाहिजे. गांडूळ खत हे आज उपलब्ध असलेल्या सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत आहे. त्यावर यापुढील काळात भर देण्याची नितांत गरज आहे. ...
आजकाल शेतक-यांच्या महत्वाच्या समस्यांमध्ये हुमणी आणि तणाचे व्यवस्थापन या समस्या दिसून येत आहेत . असे लक्षात आले आहे कि शेतकरी शेतातील काडी कचरा, तण , जनावरांचे शेण, याची व्यवस्थित विल्हेवाट लावत नाहीत. त्यासाठी कम्पोस्ट निर्मिती तंत्रज्ञान हे वरदान ...
नांदेड जिल्ह्यामध्ये कापसाचे पीक जास्त प्रमाणात घेतले जाते. कपाशीचे उत्पन्न घेतल्यानंतर राहिलेल्या पराट्या एकतर जाळून टाकल्या जातात, किंवा मजूर लावून त्याची काढणी केली जाते व इंधन म्हणून वापर केला जातो. ही दोन्हीही कामे खर्चिक तसेच मजूर व वेळ लागणारे ...
सेंद्रिय पद्धतीने शेती करत असताना आपण सेंद्रिय पद्धतीच्या खतांचा वापर करणे गरजेचे आहे. सेंद्रिय पद्धतीच्या खतांचा वापर करत असताना आपण आपल्या शेतामध्ये हिरवळीचे खत वापरणे गरजेचे आहे. ...
वर्ष सहा महिन्यात शेतमाल विकून त्यातील उत्पन्नावर शेतकरी समृद्ध होतोच याची शाश्वती नाही, पण खान्देशचे हे अनुभवी शेतकरी आपल्या कल्पकतेच्या जोरावर शेतातून दररोज ताजा पैसा मिळवत आहेत. ...
विदर्भातील कापूस उत्पादकांच्या समस्येवर काम करणाऱ्या तसेच विनोबा भावे यांनी स्थापन केलेल्या ग्रामसेवा मंडळाचा ऐतिहासिक वारसा चालवणाऱ्या आणि अग्रणी सेंद्रिय ... ...