हायड्रोजेल पीक लागवडीनंतर मुळाच्या कक्षेत दिल्यानंतर साधारणपणे २-३ महिने पाणी टंचाईच्या काळात ४२-४५ डिग्री सेंटीग्रेट तापमानातही आणि पिकाच्या गरजेच्या केवळ ४०-५० टक्के पाण्यात पिके तग धरू शकतात. ...
सदर पुरस्कार कृषी विभागांतर्गत “डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन” या राज्य पुरस्कृत योजनेमध्ये सेंद्रिय शेती (organic farming) आणि कृषी व्यवसायाला चालना देण्यासाठी विशेष कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. ...
सेंद्रिय खताचा अधिकाधिक वापर शेतीत केला पाहिजे. गांडूळ खत हे आज उपलब्ध असलेल्या सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत आहे. त्यावर यापुढील काळात भर देण्याची नितांत गरज आहे. ...
आजकाल शेतक-यांच्या महत्वाच्या समस्यांमध्ये हुमणी आणि तणाचे व्यवस्थापन या समस्या दिसून येत आहेत . असे लक्षात आले आहे कि शेतकरी शेतातील काडी कचरा, तण , जनावरांचे शेण, याची व्यवस्थित विल्हेवाट लावत नाहीत. त्यासाठी कम्पोस्ट निर्मिती तंत्रज्ञान हे वरदान ...
नांदेड जिल्ह्यामध्ये कापसाचे पीक जास्त प्रमाणात घेतले जाते. कपाशीचे उत्पन्न घेतल्यानंतर राहिलेल्या पराट्या एकतर जाळून टाकल्या जातात, किंवा मजूर लावून त्याची काढणी केली जाते व इंधन म्हणून वापर केला जातो. ही दोन्हीही कामे खर्चिक तसेच मजूर व वेळ लागणारे ...