मागील काही वर्षात जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाणात लक्षणीय बदल होत असल्याचे निदर्शनास येत आहे. साधारणः जमिनीमध्ये १ ते १.५ टक्क्यांपर्यंत सेंद्रिय कर्ब असावा पण विविध कारणामुळे हा कर्ब दिवसेंदिवस कमी होत आहे. ...
महाराष्ट्र म्हटलं की, ऊस उत्पादन हे समीकरणच निर्माण झाले आहे. आणि ऊस उत्पादन म्हटलं की पूर्वी गुऱ्हाळगृह असणारच. गूळ उत्पादकांनी तयार केलेल्या गुळाला कऱ्हाड, कोल्हापूर व सांगली अशी चांगली बाजारपेठ निर्माण झाली. ती सध्या आंतरराष्ट्रीय गूळ मार्केट म्हण ...
नैसर्गिक गूळ खात असताना तो दिसायला देखणा नसला तरी तो बहुगुणी शक्ती आहे. तो काळसर पिवळसर रंग ओठाला व जिभेला चिकटतो. त्याचा मंद स्वाद दीर्घकाळ राहतो. त्यामुळे या गुळापासून शरीराला आवश्यक ऊर्जा, स्फूर्ती व खनिजसाठा यांचा पुरवठा मात्र निश्चित केला जातो. ...
डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत राबवावयाच्या बाबींमध्ये बदल करण्यात आला असून १० गटांच्या समुहाची शेतकरी उत्पादक कंपनी (FPC) स्थापन करावयाच्या तरतुदीसोबतच १० गटांच्या समुहाची शेतकरी उत्पादक संस्था (FPO) स्थापन करण्यास व विपणन सुविधेकरित ...