मातीमधील वनस्पतीजन्य व प्राणीजन्य सेंद्रिय घटकांचे विघटन व कुजण्याची क्रिया होऊन काळसर असा पदार्थ तयार होतो, त्यास ह्युमस असे म्हणतात. ह्युमीसोल, कोळसा सारख्या नैसर्गिक खनिजांवर विविध आम्लाची व जैव रसायनाची अभिक्रिया करून ह्युमिक अॅसीड तयार करता येते ...
पूर्वीच्या च्या काळी ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या दावणीला गोठ्यात मोठ्या प्रमाणात गावरान गायी दिसून येत होत्या. मात्र आता काळाच्या ओघात गावरान गायींची संख्या दुर्मीळ झाली आहे. ...
गो कृपा अमृतम् बॅक्टेरियल कल्चर पूर्णपणे नैसर्गिक सामग्रीपासून तयार केलेले आहे ज्यामध्ये पंचगव्य (गोमुत्र, गोमय, दूध, दही आणि तूप) आणि आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा समावेश आहे. ...
घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात ओल्या कचऱ्यापासून नगर पंचायत सेंद्रिय खताचे उत्पादन करू लागली. महिन्याला दीड टन खत निर्मिती होत आहे. या खताला राज्य सरकारच्या हरित ब्रांडची मान्यता मिळालेली आहे. ...
बिऊर येथील प्रयोगशील महिला शेतकरी राजश्री वसंतराव पाटील व त्यांची सुनील व बाबू या दोन्ही मुलांनी माळरानावरील ऊसात वांग्याचे आंतरपिक घेऊन १८ गुंठ्यात दोन महिन्यात अडीच टन उत्पादन काढून तब्बल सव्वा लाखाचे उत्पन्न काढून आदर्श निर्माण केला आहे. ...
आंबा, काजू, नारळ, सुपारी कोकम, रामफळ, फणस लागवड करून डोर्ले येथील अजय तेंडुलकर यांनी बागायती फुलविली आहे. बागायतीमध्ये भाजीपाला, काळी मिरी, लवंग, दालचिनी, जायफळ लागवड करून आंतरपिकेही घेत आहेत. ...