ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
यंदाची पाच जुलैपासून सुरू होणारी आषाढी वारी आधुनिकतेची जोड देत असतानाच जास्तीत जास्त लोकोपयोगी कशी होईल, यासाठी गेल्या काही वर्षांपासून विविध संस्थांच्या मार्फत विविध संकल्पना घेऊन वारीत वाटचाल करून समाजाचे प्रबोधन करण्याचे काम केले जात आहे. ...
बदलत्या गतिमान काळात अवयवदानाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती पुरेशा प्रमाणात असताना दुसऱ्या बाजुला नेत्रदानाविषयी मात्र गैरसमज असल्याचे दिसून येते. इतर अवयवदानाच्या तुलनेत नेत्रदान सोपे असले तरीदेखील वर्षाकाठी नेत्रदानाची आकडेवारी तीन अंकांच्या घरात आहे. ...
दृष्टिदान दिवस सर्वत्र साजरा होत आहे. अंध व्यक्तींच्या डोळ्यांत दाटलेल्या काळ्याकुट्ट अंधाराला प्रकाशमय करण्यासाठी मृत व्यक्तीचे नेत्रदान होणे ही खरी गरज आहे. शहरातील नेत्रदानाची आकडेवारी पाहता याबाबत जनजागृती होणे महत्त्वाचे आहे. ...
राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रात २३० नेत्रपेढ्या कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून नेत्रदान प्रोत्साहन व संकलनाचे कार्य केले जाते. शासनासह स्वयंसेवी संस्थांनी समाजात नेत्रदानाविषयी केलेल्या जनजागृतीमुळे राज्यात २०१७ ते २०१८ या ...
मध्यभारतात अवयवदान शस्त्रक्रियांची मुहूर्तमेढ करणाऱ्या दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेच्या सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात चौथ्यांदा अवयवदानाची प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यात आली आहे. ...
देशाच्या मध्यभागी असतानाही व राज्याच्या उपराजधानीचा दर्जा असतानाही नागपुरातून मानवी अवयव पाठविण्यासाठी वेळेवर घरगुती विमान उपलब्ध होत नसल्याची उदाहरणे समोर आली आहेत. मंगळवारी विमान उपलब्ध न झाल्यामुळे ब्रेन डेड रुग्णाचे हृदय व फुफ्फुस दान देता आले ना ...
उपराजधानीत गेल्या सहा वर्षात टप्प्याटप्प्याने अवयव दानाचा आकडा वाढत असलातरी हव्या त्या प्रमाणात अवयव दान होत नसल्याचे वास्तव आहे. ही संख्या वाढण्यासाठी व गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या पुढाकाराने ‘मोहन फाऊंडेशन’ व टाटा ...