मानवी जीवन वाचविण्यासाठी अवयवदानाचे महत्त्व अनन्यसाधारण असूनही मागणी व पुरवठा यातील कमालीची तफावत आहे. हजारो रुग्णांना प्रत्यारोपणासाठी अवयव उपलब्ध होऊ शकत नसल्याने ते मृत्यूच्या दाढेत जगत आहेत. ...
मराठवाड्यातील जवळपास २२ रुग्णांवर किडनी प्रत्यारोपणाच्या परवानगीचे प्रस्ताव विभागीय समितीकडे आले होते. घाटी रुग्णालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत २२ पैकी १६ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
पुण्यात अवयवदानाबाबत जेवढी जागृती झालेली आहे, तेवढी ती मुंबई, ठाणे या शहरांत नाही. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर अवयवदानाकरिता लागणारा वेळ येथपासून जो अवयव दान करू तो पुढच्या जन्मात मिळणार नाही, अशा अंधश्रद्धांपर्यंत अनेक कारणांमुळे लोक पुढे येत नाह ...
अवयवदानाचे अनन्यसाधारण महत्त्व आता समाजात रुजायला लागले आहे. नागपुरात अवयवदानासोबतच प्रत्यारोपणाचीही संख्या वाढत आहे. यात मूत्रपिंडासोबत यकृत प्रत्यारोपण होऊ लागले आहे. आतापर्यंत यकृत प्रत्यारोपण हे केवळ ‘ब्रेन डेड’ व्यक्तीच्या अवयवदानातून व्हायचे. स ...
धनश्री मुजमुले या चार वर्षाच्या मुलीवर हृदय बदलण्याची शस्त्रक्रिया होण्याची ही महाराष्ट्रातील कदाचित पहिलीच वेळ असल्याने आमच्या सर्वांचेच हृदयाचे ठोके चुकले होते. मात्र, तज्ज्ञ वैद्यकीय डॉक्टरांनी तिच्यावरील ही अंत्यत क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाल् ...
शरीरातील कोणताही अवयव निरुपयोगी होणे, म्हणजे त्या संपूर्ण कुटुंबाचे शारीरिक व भावनिक दृष्टीकोनातून निरुपयोगी होणे असते. त्यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थितीदेखील हलाखीची होऊन जाते. ...
एका अपघातात गंभीर जखमी झालेल्या ४६ वर्षीय कुटुंब प्रमुखाची ‘ब्रेनडेड’ झाल्याची माहिती होताच त्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र त्या परिस्थतीतही पत्नीने आणि त्याच्या भावाने स्वत:ला सावरत अवयवदानाचा निर्णय घेतला. आपल्या व्यक्तीचे अस्तित्व कायम ...