नैसर्गिक आपत्ती आल्यास नुकसान भरपाई पोटी तब्बल ५० ते ८० हजार रुपये मिळत असल्याने राज्यातील शेतकऱ्यांनी सुमारे चार लाख अर्जाद्वारे कांद्याचा विमा काढला होता. ...
नीरा (ता. पुरंदर) येथील नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवार (दि. १४) पासून कांदा लिलाव सुरू करण्यात येणार आहेत. नीरा कृषी उत्पन्न समितीमध्ये मंगळवारी (दि. १०) झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. ...