हिवाळ्यात सुरू झालेल्या पावसाने सामान्यांना जेरीस आणले आहे. ओखी वादळाच्या येण्याने सुरू झालेल्या पावसामुळे वातावरणात मोठा बदल झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून सातारकरांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास सहन करावा लागत आहे. ...
ओखी चक्रीवादळामुळे तळेरे परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध ठिकाणांचे वातावरण बदलले असून मंगळवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. गेले दोन दिवस या परिसरात वारा सुटला आहे. पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. ...
ओखी चक्रीवादळात तामिळनाडू आणि केरळातील ३९ जणांचा मृत्यू झाला असून १६७ मच्छीमार बेपत्ता आहेत. वेंगुर्ले बंदरात उभ्या केलेल्या सात होड्या समुद्रात बुडाल्या. ...