ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
मान्सूनच्या विलंबामुळे बिहारच्या हवामानासह राजकीय वातावरण देखील आता तापलं आहे. यात भाजपाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्री नितीश कुमार आता एनडीएतून बाहेर पडणार असल्याची चर्चा आहे. पण तसं झालंच तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा २०२४ साठीच ...
Bihar Political Crisis: बिहारमधील नव्या सरकारची रूपरेषा ठरली असून फक्त औपचारिकता बाकी आहे. उपमुख्यमंत्रिपदासह गृहखातेही तेजस्वी यांच्याकडे जाणार आहे. ...
Bihar Political Update: येत्या ११ ऑगस्टपूर्वी बिहारमध्ये एनडीएचं सरकार कोसळून पुन्हा एकदा आरजेडी आणि जेडीयू एकत्र येऊन सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे बिहारमधील राजकारण तापलं आहे. ...
महाराष्ट्रात सत्तापालट झाल्यानंतर आता बिहारमध्येही राजकीय भूकंप होणार का अशी चिन्हं आता दिसू लागली आहेत. भाजपा आणि जदयूमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बिहार सरकार अडचणीत येणार असल्याची चर्चा आहे. ...