बिहारच्या राजकारणात केव्हा काय होईल याचा काही नेम नाही. जदयू-भाजपमध्ये अगदी काही दिवसांपूर्वी मधूर संबंध असताना आता दोन्ही पक्षांमध्ये विस्तव जात नाही असं वातावरण निर्माण झालं आहे. बिहारमध्ये महाराष्ट्रासारखी परिस्थिती होण्याआधीच नितीश कुमार यांनी भा ...
मान्सूनच्या विलंबामुळे बिहारच्या हवामानासह राजकीय वातावरण देखील आता तापलं आहे. यात भाजपाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्री नितीश कुमार आता एनडीएतून बाहेर पडणार असल्याची चर्चा आहे. पण तसं झालंच तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा २०२४ साठीच ...
Bihar Political Crisis: बिहारमधील नव्या सरकारची रूपरेषा ठरली असून फक्त औपचारिकता बाकी आहे. उपमुख्यमंत्रिपदासह गृहखातेही तेजस्वी यांच्याकडे जाणार आहे. ...