भारत पायाभूत सुविधा, वाहतूक, कृषी, महामार्ग आणि अन्न प्रक्रिया उद्योगांत गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण$संधी उपलब्ध करून देत आहे, असे केंद्रीय रस्ते व महामार्ग, जलस्रोतमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले ...
नवी दिल्ली : विदर्भातील गोसी खुर्द प्रकल्प २0१९ पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी निधीची अजिबात कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही देत केंद्रीय जलसंसाधनमंत्री नितीन गडकरी यांनी दावा केला ...
भारतमाला योजनेअंतर्गत देशात ४४ आर्थिक कॉरिडोर उभारण्यात येणार असून त्यातील १२ कॉरिडोर महाराष्ट्रातून जाणार आहेत, अशी माहिती केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी... ...
मी केंद्रात असलो तरी राज्यात पूर्णत: लक्ष आहे. विशेषत: विदर्भातील प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जात असून येत्या काळात समूळपणे सिंचनाचा प्रश्न सुटेल, अशी ग्वाही केंद्रीय भूपृष्ठ, जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे दिली. ...
नोटाबंदीच्या काळात गरिबांना त्रास झाला, अशी कबुली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरातील एका कार्यक्रमादरम्यान दिली. यावेळी त्यांनी नोटाबंदीच्या काळात सर्वसामान्यांना आलेल्या अडचणींचाही उल्लेख केला. यावरुनच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ...
राजकारणी माणसे स्वार्थी आणि श्रेयासाठी हपापलेली असतात. समाजातील हे चित्र ब-याचअंशी खरेही. राजकारणातील तो स्थायीभाव झाल्याने एव्हाना लोकांनाही त्याचे आता काही वाटेनासे झाले आहे. ...
56 वर्षापूर्वी भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु यांनी शिलान्यास बसवलेल्या सरदार सरोवर धरणाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत केलं आहे ...
राज्यातील सिंचनाखालील जमीन 40 टक्क्यांपर्यंत नेण्याचा संकल्प आम्ही केला असून, त्यासाठी येत्या दोन वर्षांत 55 ते 60 हजार कोटी रुपयांचा निधी आणण्याचा आमचा प्रयत्न असेल, तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी राज्यात दोन नदीजोड प्रकल्प सुरू करण्याचा विचार सुरू ...