लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निती आयोग

निती आयोग

Niti ayog, Latest Marathi News

रत्नागिरी फाटक प्रशालेत आधुनिक प्रयोगशाळा, अटल टिंकरिंग लॅब, २५ रोजी प्रयोगशाळेचे उद्घाटन - Marathi News | Inauguration of laboratory at Ratnagiri Gate School, modern laboratory, Atal Tinkering Lab | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी फाटक प्रशालेत आधुनिक प्रयोगशाळा, अटल टिंकरिंग लॅब, २५ रोजी प्रयोगशाळेचे उद्घाटन

केंद्र शासनाच्या वतीने नीती आयोगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधून स्वतंत्रपणे वैज्ञानिक विचार करणारे, संशोधनवृत्तीचे नागरिक निर्माण व्हावेत, यासाठी अटल टिंकरिंग लॅब हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ...

रोजगार वाचविण्यास नीती आयोगाची योजना, उपाध्यक्षांनी केली कामगार निधी स्थापन करण्याची सूचना - Marathi News |  Niti commission plans to save employment, vice-president urges labor fund to establish | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रोजगार वाचविण्यास नीती आयोगाची योजना, उपाध्यक्षांनी केली कामगार निधी स्थापन करण्याची सूचना

स्वयंचलितीकरण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यामुळे निम्न कौशल्य असलेल्या कामगारांना नोकºया गमवाव्या लागत आहेत. त्यावर उपाय म्हणून नीती आयोगाने एक योजना सुचवली आहे. सरकारने कामगार उपयोगिता निधी स्थापन करावा व त्यातून श्रमशक्तीला अधिक कौशल्यवान आणि अधिक स्पर ...

येत्या ४ वर्षात डेबिट कार्ड व क्रेडीट कार्ड होणार कालबाह्य; नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांचे भाकीत  - Marathi News | Debit card and credit card will expire in 4 years; NITI's CEO Amitabh Kant's prediction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :येत्या ४ वर्षात डेबिट कार्ड व क्रेडीट कार्ड होणार कालबाह्य; नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांचे भाकीत 

नीती आयोग के सीईओ अमिताभ कांत यांनी येत्या ४ वर्षाच्या काळात डेबिट व क्रेडिट कार्ड सोबत एटीएम मशीन्ससुद्धा कालबाह्य होतील आणि लोक सर्व वित्तीय व्यवहार आपल्या मोबाईलवरून करण्यास प्राधान्य देतील असे भाकीत वर्तवले आहे. ...

2022 पर्यंत भारत भ्रष्टाचार आणि दहशतवादमुक्त असेल - निती आयोग - Marathi News | India will be free of corruption and terrorism by 2022 - Niti Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2022 पर्यंत भारत भ्रष्टाचार आणि दहशतवादमुक्त असेल - निती आयोग

सरकारची थिंक टँक समजल्या जाणा-या निती आयोगने 2022 मध्ये नवा भारत पहायला मिळेल असा दावा केला आहे. निती आयोगने केलेल्या दाव्यानुसार, 2022 सालापर्यंत भारतातून गरिबी, भ्रष्टाचार, अस्वच्छता, दहशतवाद जातीवाद आणि सांप्रदायिकता हद्दपार झालेलं असेल. ...