सलग तीन सामने जिंकणारा भारतीय संघ आणि आक्रमक मूडमध्ये असलेला बांगलादेश यांच्यात निदहास टी-२० तिरंगी मालिकेचा अंतिम सामना आज रविवारी रंगणार आहे. रोमहर्षक मानल्या जाणाऱ्या या लढतीत भारताची नजर असेल ती जेतेपदावर. ...
बांगलादेशच्या खेळाडूंनी शुक्रवारी केलेल्या असभ्य वर्तनाबद्दल क्रिकेट श्रीलंकेने (एसएलसी) सडकून टीका केली असून खेळाडूंचे हे वर्तन लाजिरवाणे तसेच कीव येणारे असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे शाकिब अल हसन आणि नुरुल हसन या खेळाडूंना आयसीसी आचारसंहितेत दोषी ध ...
रविवारी भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये अंतिम सामना खेळला जाणार आहे. अंतिम फेरीत बांगलादेशला पराभूत करून विजयाची गुढी उभारण्यासाठी भारतीय संघ सज्ज झालेला आहे. दुसरीकडे अनपेक्षितपणे अंतिम फेरीतील स्थान कमावणाऱ्या बांगलादेशलाही यावेळी कमी लेखून चालणार ...
आनंद साजरा करत असताना त्यांनी पेव्हेलियनचे काचेचे दार तोडले. त्यामुळे यावरही आयसीसी कारवाई करणार का, हा सर्वात महत्वाचा प्रश्न होता. आयसीसीने याबाबत बांगलादेशच्या संघ व्यवस्थापना प्रश्न विचारला होता. पण बांगलादेशच्या संघ व्यवस्थापनाने मात्र या प्रश्न ...
जेव्हा मैदानात गोंधळ सुरु होता तेव्हा शकिब मैदानावरील फलंदाजांना पेव्हेलियनमध्ये बोलवत असल्याचे साऱ्यांनी पाहिले आहे. पण आता मात्र " तो मी नव्हेच..." असं म्हणत शकिबने पलटी मारली आहे. ...
पंचंच जेव्हा निर्णय देताना चुकतात तेव्हा खेळाडूंनी पाहायचे तरी कोणाकडे, असा सवाल निदाहास ट्रॉफीमध्ये खेळणाऱ्या बांगलादेशच्या खेळाडूंना नक्कीच पडला असेल. समालोचक हर्षा भोगले यांनी नेमक्या याच गोष्टीवर बोट ठेवले आहे. ...
मैदानात आणि ड्रेसिंगरुममध्ये जो काही प्रकार घडला तो खेळभावनेला बट्टा लावणारा नक्कीच होता. या साऱ्या प्रकारानंतर बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसनने आपली पहिली प्रतिक्रीया दिली आहे. ...