दिनेश कार्तिकने सामन्याच्या अखेरच्या चेंडूवर षटकार खेचून भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या पाडव्याची गोडी दुप्पट केली. अवघ्या आठ चेंडूंवर दोन चौकार आणि तीन षटकारांसह २९ धावांचा झंझावात हा केवळ आणि केवळ चित्तथरारक असाच होता. ...
भारत - बांगलादेश यांच्यातील टी२० मालिकेचा अंतिम सामना अत्यंत थरारक झाला. असे रोमांचक सामने मी खूपच कमी पाहिलेत, ज्यांचा निकाल अखेरच्या चेंडूवर लागला आहे. अखेरच्या चेंडूपर्यंत अनेक सामने रंगले आहेत, पण अखेरच्या चेंडूवर षटकार मारून सामना जिंकून देण्याच ...
निदाहास ट्रॉफीच्या अंतिम फेरीत अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकत दिनेश कार्तिकने अतुलनीय, अशीच कामगिरी केली आहे. त्यालाही क्रमवारीत चांगलीच बढती मिळाली आहे ...
या मालिकेनंतर कुणीही बांगलादेशला कच्चा लिंबू तरी नक्कीच समजणार नाही. दहा वर्षांपूर्वीची प्रतिमा त्यांनी नक्कीच पुसलेली आहे. त्यांनी केलेला नागीन डान्स यावेळी चांगलाच गाजला. ...
कार्तिकवर त्यावेळी स्तुतीसुमनांचा वर्षाव झाला. बॉलीवूडचे महानायक, बिग बी अर्थात अमिताभ बच्चनही यावेळी मागे नव्हते. त्यांनीही कार्तिकचे अभिनंदन केले. पण यावेळी त्यांच्याकडून एक चूक झाली आणि त्यामुळे त्यांनी कार्तिकची मनापासून माफीही मागितली. काय होती ...
अंतिम फेरी जिंकल्यावर मैदानातील प्रेक्षकांचे आभार मानताना रोहितने यावेळी श्रीलंकेचा झेंडा घेतल्याचे पाहायला मिळाले. रोहितने यावेळी श्रीलंकेचा झेंडा का हातात धरला, हे कोडे बऱ्याच जणांना उलगडलेले नाही. ...
फलंदाजीला मैदानात येण्यापूर्वी कार्तिक भारताचा कर्णधार रोहित शर्मावर रागावला होता आणि हाच राग त्याने काढला तो बांगलादेशच्या संघावर. कार्तिक यावेळी नेमका कसला राग आला होता, हे जाणून घेऊया. ...