पहिल्या सामन्याची कसर भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या लढतीत भरून काढली. निदाहास चषक तिरंगी ट्वेन्टी-20 क्रिकेट मालिकेतील बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी अचूक मारा केला. ...
निदाहास चषक तिरंगी ट्वेन्टी-20 क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला, कर्णधार रोहित शर्मा सध्या टीकेचा धनी ठरत आहे. पण जर रोहितने ही रणनिती वापरली तर त्याच्या ते फायद्याचे ठरू शकते. ...
श्रीलंकेमध्ये सध्याच्या घडीला आणीबीणी जाहीर केली आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंना हॉटेलबाहेरही जाता आले नाही. त्याचवेळी समाजमाध्यमांवर बंधन असल्यामुळे भारतीय संघ काहीसा अस्वस्थ झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. ...
भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरचे जवळपास सर्वच विक्रम कोहली मोडेल, अशी भाकीतं बऱ्याच जणांनी वतर्वलीदेखील आहेत. पण सध्याचा घडीला कोलहीचाच एक विक्रम भारताच्या एका फलंदाजाने मोडला आहे आणि तो फलंदाज आहे शिखर धवन. ...
धोनी हा रीषभ पंतसारख्या युवा खेळाडूची जागा अडवत आहे, असे काही जणांनी म्हटलेही होते. पण आता पंतकडून चांगली कामिगरी न झाल्याने त्याचा चांगलाच समाचार धोनीच्या चाहत्यांनी घेतला आहे. ...