रोहित शर्माच्या दमदार नाबाद 89 धावा आणि सुरेश रैनाच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर निदाहास ट्रॉफी ट्वेन्टी-20 स्पर्धेत भारताला बांगलादेशपुढे 177 धावांचे आव्हान ठेवता आले. ...
या ट्वेन्टी-20 मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात राहुल मैदानात उतरला. त्याने 18 धावा केल्या. पण यावेळी त्याने जो विक्रम केला, तो राहुलला कधीही लक्षात ठेवावासा वाटणार नाही. ...