पुणे शहराला देशातील राहण्यासाठी सर्वाेत्कृष्ट शहराचा दर्जा देणे म्हणजे नागरिकांना मूर्ख बनविण्याचा प्रकार असल्याचे मत सर्वसामान्यांनी सजग नागरिक मंचच्या चर्चासत्रात व्यक्त केले. ...
श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्ट यांच्यावतीने अवयवदानविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी गिरीश बापट यांनी अवयवदानाचे महत्त्व विषद केले. ...
पैसे घेऊन विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घडवणाऱ्या दोघांना पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्या दोघांना न्यायालयात उभे केले असता, तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. ...