बेसुमार वाळुउपशामुळे नीरा नदीच्या पात्रातील पाणीसाठ्यावर विपरीत परिणाम झाला आहे. नदीपात्रात उपशामुळे खड्डे पडले आहे. यामुळे नदीच्या पात्र बदलण्याची शक्यता आहे. या खड्ड्यांमुळे पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला असून यामुळे पाणीटंचाई निर्माण झाल्य ...
युद्धग्रस्त इराकमध्ये ठार मारल्या गेलेल्या ३९ भारतीयांचे मृतदेह भारतात आणण्यासाठी परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री व्ही. के. सिंह हे रविवारी इराकला रवाना झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सोमवारी मृतदेह दाखल होण्याची अपेक्षा आहे. ...
भागलपूरमध्ये नुकत्याच झालेल्या जातीय संघर्षात असलेल्या कथित सहभागाबद्दल केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांचा मुलगा अरिजित शाश्वत याला न्यायालयाने १४ दिवस कोठडी सुनावली. ...
- हिंसाचारग्रस्त आसनसोल- राणीगंज गावात भाजपच्या चार सदस्यीय शिष्टमंडळाने प्रतिबंधात्मक आदेश धुडकावून परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रविवारी कडक सुरक्षा व्यवस्थेत भेट दिली. राम नवमीच्या मिरवणुकांवरून आसनसोल गावात हिंसाचार झाला होता. ...
विदर्भातील काही जंगलांमध्ये गेल्या पंधरवड्यापासून वणवा पेटला आहे. नवेगाव-नागझिरा कॉरिडोरमधील जंगल धुमसतेय तर इकडे गोरेवाडा वनपरिक्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले आहे. नवेगाव-नागझिऱ्यात आठवडाभरात पाच हेक्टरावर जंगल नष्ट झाल्याचा अंदाज आहे. दरवर्षी उ ...
खरं तर महाराष्ट्रात शासकीय वैद्यकीय सेवेचे खासगीकरण करण्याची अजिबात गरज नाही. ते अप्रत्यक्षपणे केव्हाच झाले आहे. शासनाच्या अख्त्यारित असलेल्या या सेवा आत्ताच रुग्णांना इमानेइतबारे पुरविल्या जात नाहीत तर खासगी तत्त्वावर दिल्यास गरीब रुग्णांचा छळ होणार ...
आता पासुनच उष्णतेच्या झळा आंगाची काहिली करु लागल्या आहेत. माणुस कुठुनही पिण्यााठी स्वच्छ पाण्याची सोय करु शकतो. पण मुक्या पशु - पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी काही श्वानप्रेमींनी पाणी साठवणीची सिमेंट भांडी श्रमदानाने शहरात लावली आहेत. ...
पणजी - केवळ व्यावसायिक कायद्यांबाबतच नव्हे तर ग्राहक कायद्यांबाबतही विचार व्हायला हवा. व्यावसायिक खटले हाताळणारी न्यायालये आणखी मजबूत होणे आवश्यक आहे. या न्यायालयांच्या अधिकारक्षेत्राबाबत काही समस्या असतील तर त्या दूर करायला हव्यात, असे प्रतिपादन सर ...