घरातील पाळीव प्राण्यांसह पशू-पक्ष्यांना वाढत्या उष्णतेच्या झळा पोहचत आहेत. अशामध्ये उष्माघाताने त्यांचा बळी जाण्याची भीती असून, मुक्या जिवांच्या मदतीसाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलण्याचे आवाहन प्राणिप्रेमी करीत आहेत. ...
अंगणवाडीतील बालकांवर लहानपणी झालेले संस्कार हे महत्त्वाचे असतात. या वयात त्यांच्या शिक्षणाचा पाया घडवणे महत्त्वाचे असते. लहान मुले कसा विचार करतात, त्यांची नवीन गोष्टी शिकण्याच्या पद्धती अंगणवाडीसेविका, तसेच पर्यवेक्षिकांनाही समजणे आवश्यक आहे. ...
नीरा देवघर धरण पूर्ण होऊन १०० टक्के पाणी अडवून १५ वर्षे झाली तरीही अद्याप नीरा देवघर प्रकल्पातील बाधित ६० टक्के शेतकऱ्यांच्या विविध मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र कृष्णा खोरे प्रकल्पग्रस्त विकास संस्थेच्या वतीने मंगळवारपासून भोर तहसी ...
आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ तथा एम. डी. चंदा कोचर यांचे दीर राजीव कोचर यांच्या एका कंपनीवरही आयसीआयसीआय बँकेचा वरदहस्त असल्याचे समोर आले असून, आयसीआयसीआय बँकेच्या कर्जदार असलेल्या सात कंपन्यांच्या १.७ अब्ज डॉलरच्या कर्जाची फेररचना राजीव कोचर यांच्या कंप ...
कर्जत तालुक्यातील उल्हास नदीच्या तीरावर असलेल्या बेंडसे गावातील नागरिकांना जवळचे रेल्वे स्टेशन गाठण्यासाठी नदी पार करताना तारेवरची कसरत करावी लागायची. त्यामुळे नागरिकांच्या जीवास धोका होता. ...
स्वत:च्या जीवाची पर्वा न करता आपल्या लहानग्या बहिणीला बिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून सहीसलामत वाचवणाऱ्या हाली बरफ या मुलीला भारत सरकारने २०१२-१३ मध्ये राष्ट्रीय बालशौर्य पुरस्काराने गौरवले. ...
लग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराला धडा शिकवण्यासाठी त्याच्या पाच वर्षाच्या मुलीला ठार मारण्याची घटना ताजी असतानाच अशाच प्रकरणातून एका महिलेने प्रियकराच्या पाच वर्षाच्या मुलीचे विरारमधून अपहरण करून मुंबईत तिला विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र ...