शाळेतील मुलांना चिक्की देणे, गणवेश, बूट-मोजे व शैक्षणिक साहित्य देण्याचे प्रस्ताव अवघ्या सहा महिन्यात पुन्हा स्थायी समितीसमोर आल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आणि ते मागे घेण्याची वेळ उल्हासनगर पालिकेच्या प्रशासनावर आली. ३१ मार्चला झालेली ही स्था ...
कल्याण-भिवंडी मार्गावरील दुर्गाडी खाडीवर नव्याने सहापदरी पूल उभारण्याचे काम दीड वर्षापूर्वी हाती घेण्यात आले. मात्र, ते अजूनही पूर्ण झालेले नाही. पुलाच्या या कासवगतीमुळे वाहतूककोंडीचा प्रश्न सुटणार कधी, असा सवाल केला जात आहे. ...
शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना ज्या कायद्यांतर्गत फाशीची शिक्षा ठोठवली होती, त्या कायद्याला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यांच्या या याचिकेवर उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला २४ एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश मंगळवारी दिल ...
गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असलेल्या भारतीय जनता पार्टीचा ३८ वा वर्धापनदिन ६ एप्रिलला मुंबईत राज्यस्तरावर व ८ एप्रिलला पुण्यात स्थानिक स्तरावर साजरा होत आहे. त्यासाठी पुण्यात आयोजित मेळाव्याच्या निमंत्रणपत्रिकेतून महापौर मुक्ता टिळक यांचे नावच वगळण ...
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने सातही वॉर्डांतील साफसफाई व कचरा उचलण्यासाठी नेमण्यात आलेला ठेकेदार चक्क खासगी नोंदणीच्या (सफेद नंबरप्लेट) सहा वाहनांतून (ट्रॅक्टर) कचरा उचलत आहे. कोणत्याही व्यक्तीला अथवा संस्थेला भाड्याने वाहने देण्यासाठी व्यावसायिक नों ...
गटारांची कामे अर्धवटच राहिल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात डासांचे साम्राज्य वाढले आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीच दखल घेतली जात नसल्यामुळे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अतुल शितोळ ...