केडीएमसीतील नगरसेवकांसाठी प्रशासन विषयपत्रिका व इतिवृत्त छापते. झेरॉक्सद्वारे त्याच्या छायांकित प्रती काढण्यासाठी वर्षाला सात लाख ५० हजार इतके कागद खर्च पडतात. कागदाच्या वापरामुळे पर्यावरणाचा -हास होतो. ...
सर्जनशील लेखक राजन खान यांच्या लिखाणात नाट्य दडलेले आहे. लिखाणामागील त्यांचा दृष्टीकोन स्पष्ट आहे. त्यांचे सामाजिक कामही मोठे आहे. त्यांचे बेधडक व परखड विचार लोकांना पटतीलच असे नाही. त्यामुळे एखाद्या दिवशी खान यांची गोळ्या झाडून हत्या केली ...
राजीवली येथील वनखात्याच्या जागेवर झालेल्या चाळी उध्वस्त करण्यासाठी मंगळवारपासून धडक मोहिम हाती घेण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी सागरी सुरक्षा अभियानाचे कारण देत पोलीस संरक्षण नाकारल्याने कारवाई स्थगित करावी लागली आहे. ...
वाढत्या वाडा शहराची लोकसंख्येने ३५ हजाराचा आकडा पार केला असला तरी दररोज निघणाऱ्या कचºयासाठी डम्पिंग ग्राऊंडचा विषय सुटलेला नाही. शहरातील राजकारणाची धुरा नगरपंचायत होण्या आधी व नंतर शिवसेनेकडेच राहीली असल्याने अनेक वर्षांपासून खितपत असलेल्या या दुर्गं ...
वर्षाअखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश सरकारने पाच हिंदू धार्मिक नेत्यांना मंगळवारी राज्यमंत्रिपदाचा दर्जा बहाल केला. नर्मदानंद महाराज, हरिहरानंद महाराज, कम्प्युटर बाबा, भय्यू महाराज व पंडित योगेंद्र महंत यांना नर्मदा न ...
टेस्टट्यूब प्रक्रियेद्वारे अविवाहित मातेच्या पोटी जन्मलेल्या मुलीच्या जन्मदाखल्यावरून वडिलांचे नाव हटविण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला बुधवारी दिले. महापालिकेने यापूर्वी ज्या संस्थांना मुलीचा जन्मदाखला दिला ...
पॅनकार्ड क्लबच्या फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांकडून परताव्यासाठी दाव्याचे कुठलेही अर्ज मागविलेले नाहीत. कुठल्याही संस्थेची यासाठी नियुक्ती केलेली नाही, असे ‘सेबी’ने स्पष्ट केले आहे. ...
मुंबई उपनगरात वीजपुरवठा करणाऱ्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीविरोधात केलेले आरोप मागे घ्यावेत अन्यथा एक हजार कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकू, असा इशारा रिलायन्सने मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांना दिला आहे. ...