संसदेच्या बजेट अधिवेशनाच्या दुस-या सत्राचा गुरुवारी अखेरचा दिवस होता. या २१ दिवसांत अवघे ४ तास ५२ मिनिटे (२९२ मिनिटे) कामकाज झाले. नीरव मोदीचे पलायन, एसएससी घोटाळा, फेसबुक डेटाचोरी, शेतकरी आत्महत्या, सीबीएसई पेपरफुटी यांवर चर्चा झालीच नाही. ...
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि नाट्य परिषदेचा भावी अध्यक्ष कोण होणार, याकडे नाट्यसृष्टीचे लक्ष लागले. आता शुक्रवार, ६ एप्रिल रोजी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार, याचा फैसला होणार आहे. ...
अलिबाग तालुक्यातील रेवदंडा समुद्रात तालुक्यातील रेवदंडा दोन एलईडी लाइटच्या नौका तटरक्षक दलाने पकडल्या. भारतीय तटरक्षक दलाचे कर्मचारी हे समुद्रात गस्त घालत असताना त्यांना या दोन बोटी दिसल्या. ...
रेल्वेत नोकरी करणाऱ्या वडिलांचे आणि नंतर आईचे निधन होण्यापूर्वी जिचा रीतसर घटस्फोट झाला नव्हता अशी विवाहित मुलगीही वडिलांच्या कुटुंबाची सदस्य आहे असे मानून तिला कुटुंब निवृत्तीवेतन द्यावे, ...
महापारेषण मनोऱ्याच्या (टॉवर लाईन) वीजवाहिन्यांची उंची वाढविण्याच्या नियोजित कामामुळे २२० केव्ही क्षमतेच्या दोन वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा गुरुवारी (दि. ५) सकाळी ७ वाजता बंद ठेवण्यात आला होता. ...
कलाकार कलेच्या प्रेमाखातर आणि स्वत:च्या आनंदासाठी साधना करीत असतात. कलाकारांना महापालिकेकडून सन्मानाची, त्यांच्या कामाची बूज राखली जावी, एवढीच अपेक्षा असते. दिग्गजांच्या नावाचा सन्मान मिळणे, ही कलाकारांसाठी जगण्याची पुंजी असते. ...
सोलापूर रस्त्यावर सर्वाधिक अपघात बीआरटी मार्गात झाले आहेत. मात्र तरीदेखील बिनदिक्तपणे या मार्गाने खासगी वाहने धावत आहेत. बीआरटी प्रशासनाने या मार्गावर जागोजागी वॉर्डन नियुक्त केले असताना त्यांना न जुमानता खासगी वाहनचालक या मार्गाचा वापर करीत आहेत. ...